मला वाटते मना विरूद्ध जर काही झाले तर मनुष्याचा संताप अनावर होतो.
पण एखाद्याने जाणून बुजुन विष शिंपडावे अन ते शिपंडल्याचा आरोप जर कुणी केला.तर संताप करायचा .
अन म्हणायचे की मी जे केले त्याचा विपर्यास केला .तुम्हाला त्याचे अम्रृत करता आले नाही तर मी काय करणार.
आपणा सर्वांना कल्पना आहे .जे वास्तवात दिसत तस नसत.
लोकसभेला मोदीचे नेतृत्व स्विकारले तळा गाळापासून हिंदुत्व वादी कामाला लागले.
कॉग्रेसचे मिळमिळीत नेतृत्व व कुणाच्या तरी आद्नेच्या बोजाने वाकलेल्या नेतृत्वाला कंटाळलेल्या जनतेने आक्रमक मोदी स्विकारले.
भरघोष मताधिक्य मिळाले.
मोदीची हवा जगात वावटळासारखी पसरली.
मग काय?
ह्याच हवेने गॉड फॉदरांचे डोके गरगरायला लागले.
मग व्यसन घालण़्याचे शड्यंत्र
मंगळवार, १० नोव्हेंबर, २०१५
संताप - श्री विश्वासराव भामरे , धुळे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा