सोमवार, २३ नोव्हेंबर, २०१५

G Nitin Chavan

Vry nice Message Received after Long Time. This is such a Beautiful message - ���� - Please do read it - ������

The ...E... life !!!!!

In this world of E-mails, E-ticket, E-paper, E-recharge, E-transfer and the latest E-Governance...

Never Forget "E-shwar ( God )"

who makes e-verything e-asy for e-veryone e-veryday.

"E" is the most Eminent letter of the English alphabet.

Men or Women don't exist without "E".

House or Home can't be made without "E".

Bread or Butter can't be found without "E".

"E" is the beginning of "existence" and the end of "trouble."

It's not at all in 'war'
but twice in 'peace'.

It's once in 'hell' but twice in 'heaven'.

"E" represented in 'Emotions'
Hence,  all emotional relations like Father, Mother, Brother, Sister,wife & friends have 'e' in them.

"E" also represents 'Effort' & 'Energy'
Hence to be 'Better' from good both "e" 's are added.

Without "e", we would have no love, life, wife, friends or hope

& 'see', 'hear', 'smell', or 'taste' as 'eye' 'ear', 'nose' & 'tongue' are incomplete without "e".

Hence GO with "E" but without E-GO.

घरगुती मानापमान

नवरा - हल्ली तुझे उपवास नसतात का? लग्नाआधी बरेच करायचीस ना?

बायको - हो ना. सोळा सोमवार करून तुमच्याशी लग्न झालं आणी माझा विश्वासच उडाला उपासांवरचा!
������������������
: बायको- तुम्हीं मला लग्ना पूर्वी सिनेमा, रंकाळा, गणपतीपुळे. .. कुठे कुठे फिरायला घेउन जायचा.
आणि आत्ता...   कुठेच नाही नेत. ��

नवरा- निवडणुक झाल्यावर कोणी प्रचार केलेला पहिलय का.����
‬: Teacher : - बताओ बच्चो हमारी पृथ्वी किसका चक्कर लगाती है?

Students : - "सूर्य का"

Teacher : - Good , और हमारी पृथ्वी का चक्कर कौन लगाता है?

Students : - " नरेंद्र मोदी

"Teacher : - " Very Good "

: - भगवान ने हर किसी इंसान को अलग
बनाया है
लेकिन जब तक चीन की बारी आई वह थक चुका था

"तक़दीर तो कल भी अच्छि थी और आज भी अच्छि है...
समय आने दो खुद ही खुद  चमक जायेगी..."

मै तब भी अकेला नहीं था, आज भी नहीं हु...
तब यारो का काफिला था, आज गद्दारो का कांरवा है...

लहानपणी एका रुपयाच्या पतंगाच्या मागे कित्येक किलोमीटर पळायचो,
कितीतरी ठेचा लागायच्या, जखमाही व्हायच्या ती पतंगसुद्धा आम्हाला वेड्यासारख पळवायची, आज कळतंय ती पतंग नव्हती ते एक आव्हान होतं.
आनंदासाठी पळावं तर लागतच कारण तो दुकानात विकत नाही मिळत.
कदाचित हीच आयुष्याची खरी  मॅरॅथॉन आहे...

"समझदार व्यक्ति वह नही जो ईट का जवाब पत्थर से दे, समझदार व्यक्ति तो वह है जो फेंकी हुई ईट से अपना आशियाना बना ले।"


रिश्तों की डोरी तब कमजोर होती है जब इंसान ग़लतफहमी में पैदा होने वाले सवालों का जवाब खुद ही बना लेता है !

प्रामाणिक लोकांनी एकदा मन लावून वाचाच... ______________________________
कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी प्रगती सुरु होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच;
सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा. हा निसर्गाचाच नियम आहे.
पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते.
मग तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भनाणु लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात.

खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि व्रणार्त शिशूच्या पंखावर चोच मारण्याची संधी शोधू लागतात.
मग तुमच्यावर आरोप होतात- गैरव्यवस्थापनाचे,गैरकारभाराचे, भ्रष्टाचाराचे !

तुम्ही भांबावता, हडबडून जाता. कारण हा हल्ला तुम्हाला अपेक्षित नसतो. आणि मग तुम्ही प्रत्युत्तराची तयारी करू लागता.
शब्दाला शब्द वाढतात.. त्यांची धार तिखट होते.. विरोधकांना आयते खाद्य मिळते. आणि नेमक्या याच क्षणी तुमच्या हातून आजवर न झालेली गफलत होऊ शकते. सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाही ; पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातात. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत तो आजवर सांभाळलेले संतुलन गमावून बसतो. नुकसान हे या क्षणाला होते.
त्यामुळे जेव्हा तुम्ही अर्थशून्य नौटंकीला सामोरे जाल, विषारी टीकेचे फूत्कार ऐकावे लागतील, तुमच्याबद्दलची व्यक्त होणारी मते चुकीच्या मार्गावर दाखविलेल्या दिशांचे प्रतििबंब ठरू लागतील,
तेव्हा ताठ मानेने उभे राहायचे आणि एकही शब्द न बोलता तेथून निघून जायचे, यातच खरे शहाणपण आहे. हा पळपुटेपणा नाही. ही पाठ दाखविण्याची प्रवृत्तीही नाही. तर ही शहाणी, समंजसपणाची, सन्मानाची भूमिका आहे. प्रत्युत्तर देणे, आवाज चढवणे म्हणजे एका अर्थी होणाऱ्या आरोपांना स्वीकृती देण्यासारखेच ठरते.

प्रत्येक प्रत्युत्तराची एक वेळ असते. अपमान विसरायचे नसतात, तर ते मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपायचे असतात. त्यांची बोच रोज लागता कामा नये ; पण त्यांचा सल मात्र खोलवर दडलेला बरा. कारण तो पुढच्या वाटचालीला मार्गदर्शक ठरतो.

यश पचविणे एक वेळ सोपे; पण आरोप रिचवणे खूप कठीण. 'हेचि फल काय मम तपाला'? याचा वारंवार मनाच्या खिडकीत येणारा प्रत्यय सहन करणे सोपे नाही.

कोणत्याही मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये हे शिकविले जात नाही. मग हे शिकायचे कसे?

वेळ आणि अनुभव यापेक्षा मोठे गुरू नाहीत.आरडाओरड करायला शक्ती लागत नाही, ती शांत राहायला लागते. अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे. आणि ही शक्ती एका दिवसात येत नाही. तिचा 'थेंबे, थेंबे' संचयच करावा लागतो. तुमच्या निघून जाण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची प्रगल्भता असते. आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडतेच, आणि कालांतराने इतरांनाही सत्य समजते. तोपर्यंत तुम्ही बरीच प्रगती केलेली असते.

शेवटी काय तर''आपण प्रत्येकाच्या दृष्टीने चांगले असू शकत नाही,, ''पण आपण त्यांच्यासाठी उत्कृष्ट आहोत जे आपल्याला समजतात,,

''माणसाने स्वत:च्या नजरेत चांगलं असलं पाहीजे,,
''लोक तर देवाला पण नाव ठेवतात.

G Nitin Chavan
बचपन भी कमाल का था
खेलते खेलते चाहें छत पर सोयें या ज़मीन पर, आँख बिस्तर पर ही खुलती थी...

G Nitin Chavan ४0 Gaon:
गाय कचरा खाऊन सुध्दा दूध देते तर साप दूध पिऊन देखील विषच देतो..
तसंच काही लोकांचं असतं...
तुम्ही ज्यांना मदत केलेली असते त्यातील जे
कृतज्ञ असतात ते जाण ठेवतात व जे कृतघ्न
असतात ते तुमच्या विरोधात कारवाया
करतात,
हा त्यांच्यावरील संस्काराचा,सोबतीचा व
त्यांच्या प्रवृत्तीचाच प्रभाव असताे.

G Nitin Chavan ४0 Gaon: Suvichar -

आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा