संग्रहित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संग्रहित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १९ जून, २०१६

वटपौर्णिमा !! काय आहे *७* जन्माचे रहस्य?

वटपौर्णिमा !!!

काय आहे *७* जन्माचे रहस्य?

उद्या वटपौर्णिमा. *७* जन्म हाच पती मिळवा
यावरून खूप विनोद होत आहेत. पण हे सगळेच अज्ञान मूलक आहेत.

मुळात या *७* जन्म मागणीत पुढच्या जन्माचा संबंधच नाही. तो होणार का नाही? माहित नाही. माणसाचा मिळेल का? माहित नाही. हीच पुन्हा ओळखायची कशी? अशा निरर्थक बाबी आपल्या शास्त्रात नाहीत.

मग काय आहे *७* जन्म?

ही शुद्ध जीवशास्त्रीय भूमिका आहे.

शरीरविज्ञान सांगते की आपल्या शरीराची रचना राज्यसभेसारखी असते.
काही पेशी मरतात काही नवीन जन्माला येतात. शरीर सतत बदलत असते आणि तरीही अखंड वाटते.

या शरीरातील एकूण एक पेशी बदलायला काळ लागतो *१२* वर्षे.
म्हणून तप करायचे *१२* वर्षे.

*१२* वर्षांनी आपले शरीर पूर्ण बदलत असते. जणू एक नवा जन्म.

असे सात जन्म म्हणजे *१२×७=८४.*

पूर्वी लग्न होत *१६* व्या वर्षी.

त्यावेळी ती नवविवाहिता प्रार्थना करायची की सात जन्म हाच पती भेटो अर्थात पती _*१६+८४=१००*_ वर्षे जगो !!!

पतीच्या शतायुत्वाची कामना आहे सात जन्म.

पुढच्या जन्माचा काहीही संबंध नाही.

वटसावित्रीच्या शतायुत्वाच्या शुभेच्छा.

(विद्यावाचस्पती श्री. स्वानंद पुंड यांच्या विवेचनावरून !!!))

बुधवार, १८ नोव्हेंबर, २०१५

विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये:- श्री जयवंत डि भामरे


✔ शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची
जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा
कर्तृत्ववान होय.
✔ स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च
करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही.
✔ प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु
आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची
अपेक्षा करू नका.
✔ जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा
चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा
आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म
करण्याची वेळ आली आहे.
✔ इतराशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं
पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त
सुखी आणि समाधानी होऊ शकता.
✔ तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक
कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही
तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार
नाही.
✔ जीवनात एकदा ध्येय निर्धारित
केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका,कारण
पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास
घडवीत नसतात.
✔ काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा
ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जिव ओता
.त्यात सर्वोचस्थानी पोहोचा.
✔ स्वत:चा आत्मविश्वास वाढवायचा
असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक
बाबिंचेच चिंतन सतत केले पाहिजे.
✔ घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत
नाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयन्त
केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.
✔ आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट
गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला
सुरवात केली की आपोआप आयुष्यात
चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.
✔ चुका सुधारण्यासाठी ज्याची
स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू
शकत नाही.
✔ जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं
अस काही तुम्हाला हवे आहे मग आजवर जे
काहीच केले नाही अस काही तरी करण्याची
तयारी ठेवा.
✔ बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ
शकत नाही आणि ज्यांना स्वत:च मन
बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू
शकत नाही.

विचार धन


"जलबिंदू वेगळा झाला आणि स्वत:ला समुद्र मानू लागला तर तो वाळवंटासारखा शुष्क होईल;
पण समुद्राचे अस्तित्व मानून जर समुद्रालाच मिळाला तर तो स्वत: समुद्र होऊन जाईल."
"एकत्र येणे म्हणजे प्रारंभ,
एकत्र राहणे ही प्रगती व एकत्र चिकाटीने आणि सातत्याने काम करीत राहणे हेच यशाचे गमक आहे."
--- पवन धोंडूपंत गुरव
____-________

गोड बोलण्याचं सोंग करणारा माणूस कधीच हितचिंतक नसतो. मिठासारखे खारट ज्ञान देणाराच खरा मित्र असतो.
इतिहास साक्षीदार आहे की आत्तापर्यंत ' मिठा ' मध्ये किडे पडले नाहीत परंतु ' मिठाई ' मधे किड्या बरोबर आजारपणालाही निमंत्रण मिळते.
- -- राहुल ठाकरे
____________________

निवडक - प्रा नितिन चव्हाण

✨एक खरे सत्य ✨

नास्त्रेदमस की तिसरे महायुद्धकी भविष्यवाणी
धर्मांध लोग (Isis) धर्म के नाम पर पृथ्वी के मध्य में(middle east) रक्तपात मचाऐंगे
और फ्रॉंस के बीचोबीच वाला सबसे बडा पेड़ जब गीरेगा (आयफेल टॉवर)
तिसरा विश्वयुध्द छिड जाएगा
आप के पास अगर नास्रेदमस की भविष्यवाणी की किताब है तो देख ले!!!!!!!

फ्रॉंस ने आयफेल टॉवर की सुरक्षा बढाई है और अनिश्चीत काल के लीए बंद कर दीया है
--------------

" हँसता हुआ चेहरा आपकी शान
बढ़ाता है

मगर

हँसकर किया हुआ कार्य आपकी पहचान बढ़ाता है |"