रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

विचार - श्री राजेंद्र राजकुवर, मुम्बई

जेव्हा अंडे बाहेरील ताकदीमुळे फुटते
तेव्हा एक जीवन संपते..... 
पण तेच अंडे आतील ताकदीमुळे फुटते
तेव्हा एक जीवन सुरू होते.... 
आतून मिळालेली ताकद सदैव जीवन घडवतेच.
स्वत: वरील विश्वास कधी ही कमी होऊ देऊ नका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा