हवीहवीशी माणसं
नकळत दुर निघून जातात
त्यांच्याशिवाय जगण्याचं
शिकवून जातात.......
आपण बसतो उगाच
रडत.......
त्या विरहात.......
ते मात्र आपल्या जगण्यावर
आस लावून जातात.......
जे आपल्यापासून दुर गेलेत.......
ते कधी आपले नव्हतेच.......
जे आहेत सोबत.......
तेच आपले हक्काचे.......
तेच देतील साथ
शेवटच्या क्षणापर्यंत .
जिवाचे जिवलग
मोठ्या नशिबाने मिळतात......
–--------------------
नात्याचीं दोरी नाजुक असते.
डोळ्यातिल भाव
हि,ह्रदयाची भाषा असते.
जेव्हा-जेव्हा विचारतो भक्ती
व,
प्रेमाचा अर्थ,
तेंव्हा
एक बोट आईकडे तर दुसरे बोट
बाबाकडे असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा