मंगळवार, १ डिसेंबर, २०१५

संतवचन


मनुष्याचे सर्व जीवन म्हणजे एक मोह समुह आहे.कामादि षडरिपुंना तर कधी झोपच लागत नाही. कोणाला कसे पकडता येइल आणि गिळता येइल यासाठी ते नेहमी टपुन बसलेले असतात.म्हणुनच मनुष्याने नेहमी दक्ष राहीले पाहिजे.आणि इश्वराची प्रार्थना केली पाहीजे.सतत शत्रुशी सामना करतांना पराभव जरी पत्करावा लागला तरी तो विजयतुल्यच समजला जाइल.निग्रही प्रयत्नामुळे प्रत्येक वेळी प्रगतीपथावर जाण्याचा मार्ग मोकळा होइल.ऊच्च प्रकारचे जीवन व्यतीत करण्याची ज्याची तीव्र ईच्छा आहे त्यांना प्रत्यक्ष भगवंत सहाय्यभुत होतो.
��जयहरि��
������������������

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा