नेहमी 'सत्याच्या मार्गाने' चला
या मार्गाने 'अपघात कमी
होतात'.
...कारण...
या मार्गाने 'येणार्यांची संख्या
फार कमी असते'.
_______________________
नेहमी 'सत्याच्या मार्गाने' चला
या मार्गाने 'अपघात कमी
होतात'.
...कारण...
या मार्गाने 'येणार्यांची संख्या
फार कमी असते'.
_______________________
" समाधान " म्हणजे
एक प्रकारचे " वैभव " असून,
ते अंत:करणाची " संपत्ती " आहे.
ज्याला ही " संपत्ती " सापडते
तो खरा " सुखी " होतो.
दररोज सकाळी ऊठल्यानंतर प्रार्थना करा की, हे ईश्वरा राञ तर सुखाने गेली पण आता दिवस उगवला आहे...
माझ्या या वाणी ने,माझ्या ह्रदयाने, माझ्या डोळ्याने आणि माझ्या हाताने
कुणाचेही वाईट असे घडु नये..
नदी मधे पडल्यामुळे कधी जिव जात नाही.
जीव तेंव्हाच जातो जेंव्हा पोहता येत नाही..
परिस्थिति कधीच समस्या बनत नाही.
समस्या तेंव्हाच बनते जेंव्हा. आपल्याला परिस्थिति हताळता येत नाही..
:
एके दिवशी एका शेतकर्याचं गाढव
शेतातल्या कोरड्या विहिरीत पडलं.
जखमी झाल्यामुळे ते विव्हळत होतं
आणि मोठ्याने ओरडत होतं.
लोकं जमा झाले शेतकरी धावत आला त्याने
बराच ं
विचार केला फार प्रयत्न केले.
त्या गाढवाला त्या विहीरीतून बाहेर
काढण्याचे
पण काही करता त्याला बाहेर काढणे जमत
नव्हते.
दिवस
मावळायला आला होता
शेतकरीही आता थकला ही होता आणि कंटाळला होता त्याने
विचार केला .
'आता हे गाढव तर असेही म्हातारे
झाले आहे असेही निरुपयोगी आहे
आणि ती विहिरही कोरडीचं आहे ...
त्याला बाहेर काढण्या पेक्षा त्याला बुजून
द्यावे... विहीरीत
माती लोटावी...
गाढवाचा प्रश्न ही सुटेल
आणि शेतातली ही विहीरही बुजली जाईल.......'
मग काय जमलेल्या सार्या लोकांकडून त्याने
मदत मागीतली. आणि सगळे कामाला लागले
कुदळ फावड्यांनी माती टाकायला सुरुवात
झाली.....
मध्ये
पडलेल्या त्या जखमी गाढवाला काही कळेनासे
झाले ...
विहीरीत पडल्याने
शरीराला झालेल्या जखमांची वेदना आणि त्यात
भर म्हणजे आयुष्यभर
ज्या मालकाची चाकरी केली
त्याची ओझी वाहीली आज
तोचं मालक जिवावर उठला ...
ते दुखाने अजून मोठयाने ओरडू लागले....
वरुन माती पडतचं
होती...
काही वेळाने गाढवाचा ओरडण्याचा आवाज
थांबला .....
सागळ्यांना वाटले गाढव मेलेचं बहुतेक
शेतकर्याने सहज विहीरीत डोकावून पाहीले
तर
तो पहातचं राहीला...
अंगावरची माती झटकत गाढवउभे राहीले
होते...
लोकांनी अजून पटापटा माती टाकणे सुरु
केले...
परत पाहीले तर गाढव त्याचा त्याचा मग्न
होता तो वरुन
माती पडली की झटकायचा आणि त्या पडलेल्या
मातीच्या थरावर
उभा राहीचा ......
असं करता करता कोरडी विहीर बरीचं
भरली आणि कठडा जवळ येताचं ते गाढव
तो कठडा ओलांडून बाहेर आले......
आयुष्यात वेगळे तरी काय होतं ???
आपण खड्यात पडलो तर आपणास
काढायला कोणीतरी एकचं येते पण
आपल्यासाठी खड्डे खणणारे आणि खड्यात
पडल्यावर माती लोटणारे
आपल्याला गाडण्याचा प्रयत्न करणारे बरेचं
भेटतात...
म्हणून स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा .... आपले
डोके नेहमी शांत ठेवा
समस्या कीतीही मोठी असो.... शांत मनाने
ती हाताळा.... खड्ड्यात
पडलो आणि कोणी पाडलं ह्या बद्द्ल
दुखः करायपेक्षा
त्यातून बाहेर कसे पडायचे हा विचार करा.....
झटका ती माती आणि त्या मातीची एक एक
पायरी करत... हळूहळू करत वर या............ पटल तर
शेयर करा आणि तुमच्या मिञ
मैञिणीँना नक्की टॅग करा
This called as truth of life......
"ज्यावेळी आपला मित्र प्रगती करत
असेल तर त्यावेळी गर्वाने
सांगा की तो माझा मित्र आहे"
आणि
"ज्यावेळी आपला मित्र अडचणीत
असेल तर गर्वाने सांगा की मि त्याचा मित्र आहे"
एक सुन्दर ओळ
"देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी
आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आर्शिवाद मागा,
तुम्हाला कधी स्वतासाठी काही मागयची
गरज पडणार नाही......!
फुलाने अपेक्षा केली का कधी काट्या कडुन आधाराची ?
जमिनीने कधी वाट पाहिली का आभाळाच्या सावलीची?
किना-याला वाटली का कधी भिती समुद्राच्या पाण्याची ?
कधी वा-याने संगत धरली का शेवटपर्यत पाचोळ्याची ?
अशीच लढाई आहे आपल्या जीवनाची फक्त आपल्यालाच आहे ती जिंकायची...!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा