रविवार, १३ मार्च, २०२२

ताईच्या आठवणी. प्रथम पुण्यस्मरण

ताईच्या आठवणी.
😭.. माझे आयुष्यातील सर्वात काळा दिवस 13..मार्च... काय काळ घेऊन आला होता ताईंची... ताईची. तब्येत ठीक नाही होती.. मी.. भाचा. त्याचे मित्र असे डॉक्टर कडे घेऊन जात असताना पाच. मिनिटे अंतर. दवाखाना होता ताई.. अभिजित.. त्याचे मित्र मी तेव्हाच ताईंनी दादा असा आवाज दिला अणि😭सर्व काही सुख एक मिनिटात हिरावून गेले.
ताई जरी बहीण होती पण माझी आई.. बाप.. असे भूमिका ती निभावून सर्व काही ठीक होत.. मुलगा.. आयटी इंजिनिअरिंग पास झाला खुप. जिद्दीने त्याला इंजिनिअर.. केल सर्व मजेत असताना.. ताई गेल्या.. ताई.
सारखी बहीण भेटणे म्हणजे खूपच नशीब लगत पण 😭. लोकांचे धुणी भांडी करून मी अणि लहान तीन बहिणी.. आई बाबा.. सर्वांना 1972..साली खूप दुष्काळ. होता.. तेव्हा धान्य मिळत नव्हते. ताई धुणीभांडी करून पाच घराची पाच भाकरी आणून सर्वांना खायला आणायची. ताईची जेवढी स्तुती करेन तेवढी कमीच आहे. असी माझी बहिण देवाने हिरावून घेतली
.😭ताईने उपकाराची फेड करूच दिली नाही...
खुप दुःख होत... ताई गेले पण लहान बहिण अतिदक्षता विभागात दाखल.. दोन दिवस नंतर जेव्हा विचारले की ताई कशी आहे आम्ही सांगायचे की ठीक आहे.. डोळ्यातून अश्रू सुद्धा. थांबायचे नाही पण देव आमची परीक्षा घेत होता. आम्ही सर्व अश्रू गिळून.. हसत उषाताई जवळ रहायचो.. असा काळा दिवस.. नको. दुःखात.. सुधा.. दुःख.. दिसू दिल नाही.... ताई तुमचे उपकार कसे फेडू 😭😭😭सांगा


बहीण असावी अशी तिचे.. कर्तुत्व..कसे. फेडू 😭😭😭😭😭

नरहरी हिरामण गुरव
निमडाळे

1 टिप्पणी: