रविवार, ८ नोव्हेंबर, २०१५

सुविचार - श्री. राजू कुंवर, अंधेरी


झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा
तस हळू हळू आयुष्य निघून चाललंय…
आणि...
आपण उगीच भ्रमात आहोत कि
आपण वर्षा वर्षाने मोठ होत
चाललोय.
"वेळ , तब्बेत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते.   "पण"ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असत"
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा