रविवार, ८ नोव्हेंबर, २०१५

हो.... गुरव दादा... विचार करा....श्री.दत्ता पाटील, इसलामपुर

अहो.... गुरव दादा...

विचार करा....

काल परवा स्थापन झालेल्या या मुस्लिमवादी पक्षाने महाराष्ट्रावर आपला राजकीय दबदबा निर्माण केला. कारण ते पक्ष, संघटना आणि वैचारीक निष्ठावान आहेत.

आपल बघा ...

महाराष्ट्रात गुरव समाजाच्या संघटनांचे जाळे, आपले सगळे परस्पर विरोधी न कार्यकर्ते त्यांच्याही पुढ चार पाऊलं. राज्यात किमान 30 लाखाच्यावर गुरव समाज असूनही आम्ही राजकीय   सामाजिक मागास राहीलो. आमची वोट बँक असूनही आमचा राजकीय दबदबा निर्माण होवू शकत नाही.

एमआयएम ने त्यांच अस्तित्व निर्माण करून त्यांच्या धर्माची ताकद दाखवून दिली.

आपण ही आपले स्थान भक्कम का करू नये याबाबत विचारांची पेरणी केली तर खर समाधान प्राप्त होईल.

मी त्यांचे समर्थन करत नाही तर त्यांची जिद्द, चिकाटी, धर्मविचारांबाबत आपणास काही घेता येईल का याबाबत बोलतोय.

धन्यवाद .....!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा