पाने

रविवार, ८ नोव्हेंबर, २०१५

सुविचार

सुविचार   -  
संकलन - श्री पवन धोंडूपंत गुरव, धुळे

     पाण्यात आणि मनात साम्य ते काय? दोन्ही जर गढूळ असतील तर दोघही आयुष्य संपवू शकतात.
      दोन्ही जर उथळ असतील तर धोक्याच्या पातळी कडेच ओढतात.
      दोन्ही स्वछ असतील तर जातील तिथे आनंदवनच फुलवतात.
      पण पाण्यात आणि मनात मुख्य फरक तो काय ?
     पाण्याला बांध घातला तर पाणी "संथ" अन मनाला बांध घातला तर माणुस "संत" होतोे.

               

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा